मुंबई – गेल्या दोन दिवसांपासून राज्यभर पावसाची हजेरी लागत आहे .बहुतांश ठिकाणी पावसाचा जोर वाढलाय . हवामान विभागाने आज पुण्यात घाटमाथ्यावर वादळी पावसाचा रेड अलर्ट दिला असून तळ कोकणासह किनारपट्टी भागात तीव्र अलर्ट दिले आहेत .