बीड : ऐन खरीपाच्या तोंडावर बीड जिल्ह्यात  डीएपी खत  व सोयाबीन, कपाशीच्या बियाणांची शेतकऱ्या कडून मागणी वाढताच खात व बियाणे बाजारातून गायब झाले असून यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहे.